मुंबई

मुंबईत पाच वर्षांत 32,852 लोकांचा टीबीने मृत्यू 

सकाळवृत्तसेवा

मुंबई :  मुंबईकरांचे दिवसेंदिवस खालावत चालले असून मागील पाच वर्षांत मुंबईत 32 हजार 862 जणांचा क्षयरोगाने म्हणजेच टीबीने मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

मुंबईतील नागरिकांचे सरासरी आर्युमान कमी होत आहे. याला कारणीभूत आहे. याचा विचार करायला हवा. 2016-17 मध्ये मुंबईत 50 हजार टीबी रुग्णाची नोंद झाली आहे. तर 2012-13 मध्ये डेंग्यूचे रूग्ण 4216 नोंदले गेले होते. तर  2016-17 मध्ये 17 हजार 771  इतके डेंग्यू रुग्ण नोंद झाली आहे. मुंबईत मानखुर्द येथे व्यक्तीचे सरासरी आयुर्मान 39 वर्ष इतके आहे. ही खेदाची बाब आहे.

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वैवाहिक संबंध नाकारणे, मुलांची जबाबदारी न घेणे मानसिक क्रूरता; दिल्ली हायकोर्टाची टिप्पणी

Mahadev Betting App: महादेव बेटींग अ‍ॅप प्रकरणी आणखी एका अभिनेत्याला अटक

IPL 2024: ईशान किशनला BCCI चा दणका, दिल्ली-मुंबई सामन्यानंतर केली मोठी कारवाई

Antarctica Penguin : ग्लोबल वॉर्मिंगमुळे नष्ट होतायत अंटार्क्टिकावरील पेंग्विन; बर्फ वितळल्यामुळे लाखो नवजात पेंग्विन्सचा मृत्यू

Iraq: इराकमध्ये समलैंगिक संबंधाना गुन्हा ठरवणारा कायदा मंजूर; तब्बल इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास

SCROLL FOR NEXT