फलटणचे तलाव कोरडेच 
पश्चिम महाराष्ट्र

फलटणला पावसाच्या हजेरीनंतरही तलाव कोरडेच

संदीप कदम

फलटण (जि. सातारा) : तालुक्यात सर्वत्र पावसाने समाधानकारक हजेरी लावली असली तरी टंचाईग्रस्त मिरढे (ता. फलटण) परिसरातील तलाव कोरडेच असून, पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी धोमबलकवडीच्या कालव्याचे पाण्याने परिसरातील तलाव भरावे यासाठी प्रांताधिकारी संतोष जाधव यांनी मिरढे ग्रामपंचायतीच्या वतीने निवेदन देण्यात आले. 

कायम दुष्काळी असलेल्या मिरढे गावपरिसरात सर्वांत कमी पाऊस झाला आहे. परिणामी गावातील एक पाझर तलाव, १५ सिमेंट बंधारांमध्ये पाण्याचा मृत साठा आहे.

गावापर्यंत धोमबलकवडी कालव्याचे काम पुर्णत्वाकडे गेले असून, कायम दुष्काळी असलेल्या या गावास पाणी मिळाल्यास टँकरमुक्त गाव होईल. सध्या पाण्याची टंचाई जाणवू लागली असून, धोमबलकवडीचे पाणी शिवारात आल्यास पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल, असे या निवेदनात म्हटले आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: ''ओबीसींचा कट-ऑफ बघा अन् EWSचा बघा...'', धनंजय मुंडे मराठा आरक्षणावर बोलले

Viral Video : सचिन तेंडुलकरचं विमान वादळात अडकलं, हिंसक प्राणी असलेल्या जंगलात करावी लागली एमर्जन्सी लँडिंग

Income Tax Notice: खबरदार! मित्रांचं बिल भरण्यासाठी तुमचं क्रेडिट कार्ड वापरताय? तर आयकर विभाग कारवाई करणार

Uttrakhand : पंतप्रधान मोदीचा उत्तराखंड दौरा; आपत्तीग्रस्तांसाठी जाहीर केली १२०० कोटींची मदत

Asia Cup 2025: गौतम गंभीर आल्यापासून हे असंच होतंय... Arshdeep Singh वर होणाऱ्या अन्याविरोधात R Ashwin ने उठवला आवाज

SCROLL FOR NEXT