विजेच्या धक्क्याने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू
विजेच्या धक्क्याने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू 
पश्चिम महाराष्ट्र

शेतकरी चुलते-पुतण्यांचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू

संजय आ. काटे

श्रीगोंदे (जिल्हा नगर) : तालुक्यातील लिंपणगावमधील शेंडेवाडी येथील दोन शेतकऱ्यांचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला.

रामदास लक्ष्मण माने (वय 48) व शांताराम किसन माने (वय 31) हे दोघे चुलते - पुतणे होते. हे दोघे रविवारी सायंकाळी उसाच्या पिकावर तणनाशक फवारण्यासाठी गेले होते. विद्युत पुरवठा सुरू असतानाच विजेच्या तारा खाली पडलेल्या होत्या. त्या तारा लक्षात आल्या नाहीत.

तारेला एकजण चिकटला त्यावेळी त्यांना सोडवायला गेलेला दुसराही चिकटला. त्यावेळी शेतात पडलेल्या विजेच्या तारांचा झटका त्यांना बसला. त्यात ते दोघे मरण पावले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: ठाणे लोकसभा शिवसेनेचीच, नरेश म्हस्के यांना उमेदवारी! श्रीकांत शिंदेंचेही नाव कल्याणमधून जाहीर

Latest Marathi News Live Update : पुणे-बंगळुरू महामार्गावर मोठी कोंडी; पुण्याहून कोल्हापूरला जाणारी वाहतूक संथ गतीने

Abhijeet bhattacharya: "लग्नात गाणं गायल्यानं औकात कमी होते", म्हणणाऱ्या अभिजीत भट्टाचार्यांना गायकानं व्हिडीओ शेअर करत दिलं सडेतोड उत्तर

T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन; 'या' खेळाडूंना मिळणार अंतिम-11 मध्ये स्थान

Narendra Modi : काँग्रेसपासून सावध राहा ; लातूरमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठीच्या प्रचारसभेत विरोधकांवर हल्ला

SCROLL FOR NEXT