Thur, June 8, 2023
डिजिटल सातबारा उतारे सध्या ऑनलाईन उपलब्ध आहेत. मात्र, हे घेण्यासाठीही आतापर्यंत नागरिकांना महाभूमी पोर्टलवर जावं लागत होतं. तसंच कोणाला हा उतारा पाठवायचा झाल्यास, प्रिंट काढून मग पाठवावा लागत होता. आता मात्र तुम्हाला थेट तुमच्या मोबाईलवर सातबारा उतारा डाऊनलोड करता येणार आहे.
तिरकवाडी : सध्या दराअभावी कांदा (Onion Rate) शेतकऱ्याच्या दारातच सडत आहे. तर दुधाचे दर (Milk Rate) घसरल्याने दूध उत्पादक शेतकरी आर्थिक
अकोला : आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा जाणवू नये यासाठी कृषी विभागामार्फत प्रयत्न केले जात असतानाच खतांची संभाव्य टंंचाई
कऱ्हाड : जिल्ह्यातील सुमारे पाच हजार शेतीपंपांची (Farm Pump) वीज जोडणी शासनाच्या एचव्हीडीएस योजनेंतर्गत (HVDS Scheme) करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाने मोहीम हाती घेतली आहे. एक जूनपूर्वी शेतकऱ्यांनी कापूस लाग
PM Kisan Samman Yojana : महत्वाची बातमी! 'या' योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी 'हे' काम त्वरित करा
कऱ्हाड : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत (Pradhan Mantri Kisan Samman Yojana) शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी सहा हजार रूपये मिळतात. ह
कोल्हापूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खतांचे लिंकिंग सुरू आहे. युरिया खरेदी करताना शेतकऱ्यांच्या माथी अन्य दुय्यम दर्जाची खते मारली
MORE NEWS
MORE NEWS

सातारा
पुसेगाव : गेल्या पाच ते सहा वर्षांपासून मेटाकुटीला आलेल्या आले उत्पादक शेतकऱ्यांना दरातील सुधारणेमुळे दिलासा मिळत आहे. उत्पादनात झालेली घट आणि बाजारात वाढलेली मागणी यामुळे गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत आल्याला यंदा सर्वाधिक दर मिळत आहे. आले पिकाच्या (Ginger Crop) प्रतिगाडीस (५०० किलो) मालाच
गेल्या पाच ते सहा वर्षांपासून मेटाकुटीला आलेल्या आले उत्पादक शेतकऱ्यांना दरातील सुधारणेमुळे दिलासा मिळत आहे.
MORE NEWS

देश
आर्थिक वर्ष २०२३ मध्ये आशिया-प्रशांत क्षेत्राचा विकासदर २०२२ मधील ३.८ टक्क्यांवरून ४.६ टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा असून, या क्षेत्राचा जागतिक विकासात सुमारे ७० टक्के वाटा असेल, असे या अहवालात म्हटले आहे. आशिया प्रशांत क्षेत्राचा जगातील सर्वांत गतिशील प्रमुख क्षेत्रांमध्ये समावेश असेल
आशिया-प्रशांत क्षेत्राचा विकासदर ४.६ टक्के होण्याची अपेक्षा
MORE NEWS
MORE NEWS

पश्चिम महाराष्ट्र
सांगली : चार-पाच महिन्यांपासून जागतिक पातळीवर रासायनिक खतांच्या दरात घसरण सुरू आहे. फेब्रुवारीमध्ये डीएपीचे दर ६८ हजार ८१२ रुपये प्रतिटन होते. सध्या ४५ हजार ३०१ रुपये प्रतिटनवर आहेत. युरियाचे दर २६ हजार ६२४ रुपये प्रतिटनावरून २५ हजार ८०४ रुपये प्रतिटन झाला आहे. देशात रासायनिक खतांच्या किम
भारतात मात्र ‘जैसे थे’ स्थिती ; प्रती बॅग १५०-३०० रुपये कपात अपेक्षित
MORE NEWS

महाराष्ट्र
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे नाशिक ते मुंबई असा शेतकऱ्यांचा पायी लाँग मार्च काढला आहे. या लाँग मार्च मध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांसोबत इतरही मागण्या करण्यात आलेल्या आहेत. या लाँग मार्चचे नेतृत्व शेतकरी नेते अजित नवले हे करत असून तीन ते चार दि
या लाँग मार्चचे नेतृत्व शेतकरी नेते अजित नवले हे करत आहेत.
MORE NEWS
MORE NEWS

पुणे
पुणे : कांदा उत्पादक शेतकरी पडत्या भावामुळे मेटाकुटीस आला असून, केंद्रासोबतच राज्यातील सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. ‘शेती विषयक विधेयक’ मागे घ्यावयास लागल्यामुळे शेतकऱ्यांवर सूड उगविण्याचे कारस्थान सरकार करीत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी शनिवारी केला.
काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी यांचा आरोप
MORE NEWS

सातारा
काशीळ : जिल्ह्यात खरीप हंगामातील सोयाबीन हे प्रमुख पीक झाले आहे. सोयाबीनचे दर वाढतील असा अंदाज असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन शिल्लक ठेवले आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून दरात कोणतीही सुधारणा न होता प्रतिक्विंटल ५४०० ते ५५०० या दरम्यान स्थिर राहिल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
डिसेंबरपासून घसरण सुरूच : दराच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी केलीय साठवणूक
MORE NEWS

मराठवाडा
छत्रपती संभाजीनगर : एप्रिलमध्ये बाजारात येणाऱ्या आंब्याला चांगला दर मिळतो तर त्यानंतर दर पडतात. गुजरातमधून केसर बाजारात आल्यानंतर मराठवाड्यातील केसर आंब्याचे दर खाली जातात. चांगला दर मिळवण्यासाठी एप्रिलमध्येच केसर आंबा बाजारात येईल यासाठी आंबा बागेचे व्यवस्थापन करावे लागणार आहे.
फळबागतज्ज्ञ डॉ. भगवानराव कापसे यांचा सल्ला
MORE NEWS
MORE NEWS

नागपूर
नागपूर : सोन्यासारखी झळाळी मिळवून देणारे शेतकऱ्यांचे हक्काच्या कपाशीने वैताग आणला आहे. गेल्या काही दिवसांपासून कापसाची भाववाढ होत नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. खर्च अधिक आणि भाव कमी अशा दुहेरी संकटात शेतकरी असून याला सरकारचे धोरण जबाबदार असल्याचा आरोप कृषी जाणकारांनी केला आहे.
भाववाढ होत नसल्याने आर्थिक कोंडी; सरकारचे धोरणही जबाबदार
MORE NEWS

अॅग्रो
माळेगाव : शेतीतील नवे बदल टिपण्यासाठी तरुणांची चाललेली धडपड या कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने मला दिसून आली. तरुणाई हे शेतीचे भविष्य आहे आणि शेतीतील नवीन्य शोधण्यासाठी ते पुढे येत आहेत. हीच बाब अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी बारामती येथील कृषी प्रदर्श
तरुणाई हे शेतीचे भविष्य आहे आणि शेतीतील नवीन्य शोधण्यासाठी ते पुढे येत आहेत
MORE NEWS

देश
शेतकऱ्यांना ऑनलाईन सातबारे आणि आठ-अ उतारा ऑनलाईन पद्धतीने मोबाईलवर किंवा कॉम्प्युटरवर सहजरित्या उपलब्ध होत होते पण आता ही सेवा बंद करण्यात आली आहे. मागच्या काही दिवसांपासून युनिक लँड पिन आल्यापासून सातबाराची डिजिटल स्वाक्षरी सुविधा तलाठी कार्यालात सुरू असल्याच्या सूचना संकेतस्थळावर देण्या
त्यामुळे शेतकऱ्यांना त्रासाला सामोरं जावं लागत आहे.
MORE NEWS
MORE NEWS

अकोला
अकोला : जून ते ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीचे वितरण करण्यासाठी शासनाकडून १३४ कोटी २९ लाख रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला मिळाला. दिवाळीपूर्वी मिळालेल्या या निधीचे वितरण अद्याप शेतकऱ्यांना पूर्ण झाले नसून २३ हजार
दिवाळी संपल्यानंतरही ३३ हजार शेतकरी मदतीपासून वंचित
MORE NEWS

छत्रपती संभाजीनगर
पैठण : यावर्षी तालुक्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. सिंचनाची व्यवस्था असल्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी मोठ्या प्रमाणात गहू, हरभरा, मका, उन्हाळी सोयाबीन आदी पिकांची पेरणी करून भाजीपाल्यांचीही लागवड केली.परंतु खताच्या किमतीमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत ४० टक्क्यांनी वाढ झाल्यामुळ
पैठण : रब्बी हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक फटका
MORE NEWS

पुणे
पुणे : हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित शेतीतंत्र विकसित करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ सरसावले असून, बारामतीतील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून ‘सेंटर फॉर एक्सलन्स ऑन फार्मव्हाइब्ज’ स्थापना करण्यात आली आहे.
‘सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन फार्मव्हाइब्ज'ची स्थापना; कृषिक प्रदर्शनाचे आयोजन
MORE NEWS

देश
Beneficial Crop: संपूर्ण जगातून भारतात बऱ्याच गोष्टी निर्यात केल्या जातात. शेतकरी शेतातील पिकांचा योग्य मोबदला मिळावा या दृष्टीने हल्ली वेगवेगळ्या उपाययोजना करत असतात. तेव्हा शेतकऱ्यांनी १०० टक्के फायदा करून देणारी पिके शेतात लावली तर नक्कीच फायदा होईल. आज आपण अशा पिकाबाबत जाणून घेणार आहोत
आज आपण अशा पिकाबाबत जाणून घेणार आहोत ज्याने तुम्हाला फायदाच फायदा होईल
MORE NEWS

पुणे
पुणे : केंद्र सरकारने शेतीच्या पिकांना किमान हमीभाव देणारा खास कायदा करावा, नवीन वीज कायदा आणि शेती कचरा जाळण्याबाबतचा करण्यात आलेले कायदा हे दोन्ही कायदे त्वरित मागे घ्यावेत, या प्रमुख मागण्यांसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर अखिल भारतीय किसान महासभेच्या सोमवारी (ता.१९) झालेल्या राष्ट्री
किसान महासभेच्या बैठकीत चर्चा; राष्ट्रीय कार्यकारी मंडळाची पुण्यात बैठक सुरू