Fri, May 20, 2022
नवी दिल्ली : देशातील शेतकऱ्यांना PM-KISAN या योजनेअंतर्गत किसान सम्मान निधी दिला जातो. शेतकऱ्यांसाठी यासंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर येत असून केंद्र सरकार लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करणार आहे. यासंदर्भातील माहिती केंद्रीय कृषीमंत्र्यांनी दिली असून शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे.(PM KISAN 11th Installment)
देवगावफाटा : अंदमानमधून मॉन्सूनचा सांगावा आला. त्यामुळे शेतकरी खरिपाच्या तयारीला लागले आहेत. पण, इंधन दरवाढीमुळे पेरणीपूर्व मशागतीचा खर
पुणे : ओढ लावती अशी जिवाला...गावाकडची माती... एका गीतातील या ओळी शहरातील नागरिकांची गावाकडे असणारी ओढ दर्शवितात. त्यातूनच गेल्या काही व
दिल्ली कॅपिट्लसच्या संघाला मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीचा सलामी फलंदाज पृथ्वी शॉ लवकरच संघाच्या ताफ्यात परतणार आहे. प्रकृती बिघडल्यान
खरं म्हणजे शेतीपुढील समस्या (Agricultural problems) मांडणे हा एका लेखाचा विषय नाही, पुस्तकाचाही नाही. पुस्तकांचे अनेक खंड या विषयावर नि
कोरोना (COVID) महामारीच्या काळात कृषी क्षेत्रानं चांगली कामगिरी केलीय. FICCI तर्फे आयोजित '8 व्या इंडिया मक्का शिखर समिट 2022'ला संबोधि
नाशिक : देशातून टिश्यूकल्चर वनस्पतींची आयात करणाऱ्या दहा प्रमुख देशांमध्ये नेदरलँड, अमेरिका, इटली, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जपान, केनिया, स
MORE NEWS
MORE NEWS
MORE NEWS

विदर्भ
यवतमाळ : राज्यात कापूस बियाणे विक्रीच्या अनुषंगाने वेळोवेळी निर्णय बदलण्यात आले आहेत. बोंडअळीला रोखण्यासाठी एक जूनपासूनच कापूस बियाणे विक्री करण्याचे आदेश कृषी आयुक्तालयाने दिले आहेत. परिणामी, किरकोळ विक्रेत्याकडून शेतकऱ्यांना एक जूननंतर कापूस बियाणे पेरणीसाठी उपलब्ध होणार आहे.खरीप हंगाम
बोंडअळीला रोखण्यासाठी एक जूनपासूनच कापूस बियाणे विक्री करण्याचे कृषी आयुक्तालयाचे आदेश
MORE NEWS
MORE NEWS

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी
कृषी उद्योजक तसंच शरद पवारांचे पुतणे राजेंद्र पवार यांनी राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार राजेंद्र पवार यांना जाहीर झाला आहे. त्याचा वितरण सोहळा आज पार पडत आहे. पण राजेंद्र पवार यांनी आपण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते
राजेंद्र पवार हे कृषी उद्योजक असून ते शरद पवारांचे पुतणे आणि आमदार रोहित पवारांचे वडील आहेत.
MORE NEWS

देश
नवी दिल्ली : भारतीय रिझर्व बॅंकेने (RBI) किसान क्रेडिट कार्डवरुन (KCC) दिल्या जाणाऱ्या पीक कर्ज योजनेच्या निकषांमध्ये बदल केले आहेत. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या व्याज सवलतींच्या रकमेवर दावा करण्यासाठी हे बदल केले आहेत. आर्थिक वर्ष 2021-22 चे ३० जून २०२३ पर्यंत वैधानिक लेखा परीक्षकांकडून तप
भारतीय रिझर्व बॅंकेने (RBI) किसान क्रेडिट कार्डवरुन (KCC) दिल्या जाणाऱ्या पीक कर्ज योजनेच्या निकषांमध्ये बदल केले आहेत.
MORE NEWS
MORE NEWS
MORE NEWS

महाराष्ट्र
भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीचे स्थान अनन्यसाधारण आहे. त्यामुळे शेती हा आजही एक प्रमुख व्यवसाय आहे. भारतीय लोकसंख्येतील ६४ टक्के जनता कृषिक्षेत्रावर अवलंबून आहे तर त्यांतील ७० टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. त्यामुळे शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्था व समाजव्यवस्थेतील एक
नाबार्ड अर्थात राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बॅंकेने एका अहवालातून एक धक्कादायक खुलासा केलाय.
MORE NEWS
MORE NEWS

सोलापूर
सोलापूर : गाईच्या पालनातून शेतीचा रासायनिक खतांचा खर्च कमी करत उत्पन्नात वाढ मिळवण्याची कामगिरी पांगरे (ता.करमाळा) येथील शेतकरी संतोष आरखिले यांनी केली आहे. संतोष आरखिले यांची शेती पांगरे (ता. करमाळा) येथे आहे. त्यांनी या शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर केलेला होता. वर्षाकाठी शेतीच्या उत्पा
पांगरेच्या संतोष आरखिले यांचा गोशेतीचा प्रयोग यशस्वी
MORE NEWS
MORE NEWS
MORE NEWS

नांदेड
नांदेड : जिल्ह्यात रब्बी हंगामात झालेल्या विक्रमी पेरणीनंतर शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामात २२ हजार ३९४ हेक्टरवर पेरणी केली आहे. यात सर्वाधीक सात हजार हेक्टरवर उन्हाळी सोयाबीनचा समावेश आहे. या सोबतच भूईमुग, तीळ, मका, ज्वारी पिकांची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात मागील वर्षी पावसाळ्याच्या पाच महिन्
जिल्ह्यातील चित्र; उन्हाळी सोयाबीन, भूईमुग, तीळ, मका, ज्वारीचा समावेश
MORE NEWS

नांदेड
नांदेड : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान योजनेत सातत्याने बदल होत आहे. योजनेत अनियमितता दूर करणे आणि गरजू शेतकऱ्यांना सरकारची मदत मिळावी, यासाठी सरकारचा प्रयत्न राहिलेला आहे. एक जानेवारी रोजी या योजनेचा दहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला होता. या नंतरच्या म्हणजेच अकराव्या हप्त
२२ मे पर्यंत असणार मुदत : अकराव्या हप्त्यासाठी राहणार अनिवार्य
MORE NEWS
MORE NEWS