Sun, October 1, 2023
डोंबिवली : हैदराबाद– मुंबई डेक्कन एक्सप्रेसने प्रवास करत असताना एक प्रवासी आपली बॅग एक्सप्रेस मध्येच विसरला. प्रवासी कल्याण रेल्वे स्टेशन ला उतरल्यावर त्याच्या ही बाब लक्षात आली. या प्रकरणी प्रवाशाने कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. बॅग मध्ये तब्बल 44 तोळे सोने व चांदीचे दागिने असल्याने रेल्वे गुन्हे शाखा व विशेष कृती दलाने जलद गतीने तपास करत 24 तासात ब
डोंबिवली : हॉर्न वाजविल्याचा राग आल्याने रिक्षा चालकासह सात जणांनी श्री सदस्यांना बांबूने मारहाण करीत त्यांच्यावर कोयत्याने वार केल्या
डोंबिवली - शिवेसेनचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात शिंदे समर्थक विरुद्ध ठाकरे समर्थक असा संघर्ष सुरू झाला आहे. राज्यात
कतरीना कैफ(Katrina Kaif), विकी कौशल (Vicky Kaushal)राजस्थानमधील सवाई माधोपूर येथे दोन दिवसांपूर्वी विवाहबंधनात अडकले. त्यांच्या कपड्यां
गाजराचा हलवा, गुलाबजाम, हॉट चॉकलेटचे थंडीच्या दिवसातं याचे सेवन अधिक केल्यास वजनवाढीसाठी कारणीभूत ठरु शकते. थंडीच्या हंगामात वाढणारे वज
शाहरुखखान हा लोकप्रिय अभिनेता. सुपरस्टार झाल्यावर आपल्याला जे जे मिळाले नाही ते ते आपल्या मुलाला मिळावे असे त्याने ‘सिमी गरेवाल शो’मध्य
‘महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष एकाच माळेचे मणी असून हे सरकार भ्रष्ट आहे,’ असे भारतीय जनता पक्ष सातत्याने सांगत असतो. भाजपच्या ने
MORE NEWS

रंग मुंबईचे
महाराष्ट्राच्या गाववस्त्यात अतिवृष्टी मरणाची कफन लेवून थैमान घालते आहे. तापमानवाढीमुळे पावसाचा पॅटर्न गेल्या काही वर्षांत पुरता बदललाय. काही तासांत काही दिवसांचा पाऊस धबाधबा कोसळतोय. महाराष्ट्रात नगरनियोजनाची वाट लागलेली आहे, तिथे गावखेड्यांचे काय? पुण्यासारख्या संपन्न टापूतले माळीण गाव का
पावसाचे थैमान लक्षात घेऊन टेकड्या, डोंगरांखालील वस्त्यांच्या पुनर्वसनाला गती द्यायला हवी होती. माळीणच्या घटनेतून धडा न घेतल्याने त्याची किंमत मोजायची वेळ पुन्हा येणे हे ढिसाळ प्रशासनाचे लक्षण आहे.
MORE NEWS

Mumbai Life
मुंबईचे आयुक्तपद इक्बालसिंग चहल यांनी पहिल्या लाटेवेळी स्वीकारले. त्यानंतर धडक कारवाई, निर्णयांवर निर्णय, कामांचे विकेंद्रीकरण आणि प्रसंगी स्वतःच्या संपर्कांचा वापर करून मुंबईला दुसऱ्या लाटेच्या आपत्तीतून बाहेर काढले. मुंबई मॉडेलचे सध्या कौतुक होते आहे, तरीही सावधानता महत्त्वाचीच आहे.भारत
भारताची कोरोनाने दाणादाण सुरू असताना मुंबई सावरते आहे. रुग्णसंख्येचा आलेख घसरतो आहे. मुंबई मॉडेलचा बोलबोला आहे.
MORE NEWS

Mumbai Life
स्वातंत्र्यलढ्यातले योगदान, प्रखर वैचारिक भूमिका, संस्कृतीचा जाज्वल्य अभिमान, कलासक्त जीवन अशा अनेक गोष्टींत पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात साधर्म्य आहे. मात्र मराठी-वंग ऐक्याची भूमिका आळवण्याचा सध्याच्या राजकारणात जो प्रयत्न होतो आहे, तो मात्र अस्थानी आहे. ममता बॅनर्जींचा विजय ही घटना राष
स्वातंत्र्यलढ्यातले योगदान, प्रखर वैचारिक भूमिका, संस्कृतीचा जाज्वल्य अभिमान, कलासक्त जीवन अशा अनेक गोष्टींत पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात साधर्म्य आहे.
MORE NEWS

Mumbai Life
सरकारी अनास्थेच्या कहाण्या लांबत चालल्या आहेत. शिवाय सगळीच अनिश्चितता. कोरोना झाला तर रुग्णालयात खाट मिळेल का, हा प्रश्न टांगत्या तलवारीसारखा! तो कायम असतानाच जागा मिळालीच तर रुग्णालयातल्या प्राणवायूची टाकी नाशिकप्रमाणे गळणार तर नाही? आग लागून विरारच्या रुग्णालयाप्रमाणे वातानुकूलन यंत्रणेच
सरकारी अनास्थेच्या कहाण्या लांबत चालल्या आहेत. शिवाय सगळीच अनिश्चितता. कोरोना झाला तर रुग्णालयात खाट मिळेल का, हा प्रश्न टांगत्या तलवारीसारखा!
MORE NEWS
MORE NEWS

Mumbai
राज्यातील जनता आजाराने तडफडत असताना नेते राजकारणात गुंग आहेत. सकाळी उठल्यापासून नेते दुगाण्या झाडायला सुरुवात करतात. राज्यातले नेते केंद्रावर बोलतात, मदत मागणे हा जन्मसिद्ध हक्क असल्याची विधाने शिरा ताणून केली जातात आणि मग केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना कंठ फुटतात. प्रत्युत्तरासा
राज्यातील जनता आजाराने तडफडत असताना नेते राजकारणात गुंग आहेत. सकाळी उठल्यापासून नेते दुगाण्या झाडायला सुरुवात करतात.
MORE NEWS

मुंबई-लाईफ
मुंबईतील २६ /११ च्या शौर्यगाथा कुणी कितीही गायल्या तरी पाकिस्तानी बोटीतून आलेले १० दहशतवादी मुंबईच्या रस्त्यावर अंदाधुंद गोळीबार करत मन:पूत हिंडले हे कराल वास्तव. राज्याला लाजिरवाणे. बेपर्वाईने झालेल्या अशा चुकांतून धडे घ्यायचे असतात. भविष्यात असे काही घडू नये, यासाठी यंत्रणा उभी करायची अस
MORE NEWS

मुंबई-लाईफ
भारतासारख्या विशाल देशात कोरोनाचे संकट सक्षमपणे हाताळण्याची अपेक्षा झारखंड, छत्तीसगड, बिहार अशा राज्यांकडून करता येत नव्हती. ती करायची ती महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात अशा प्रगत राज्यांकडूनच. मात्र, याच प्रगत राज्यांत देशात कोरोनाचे सर्वाधिक ८५.९१ टक्के रुग्ण आहेत. त्यातही, राष्
MORE NEWS
MORE NEWS
MORE NEWS
MORE NEWS

मुंबई-लाईफ
कुटुंबे विस्तारताहेत, संयुक्त कुटुंबांचे विलगीकरण होते आहे. कमावू लागलेल्या प्रत्येकाला डोक्यावर हक्काचे छप्पर हवे आहे. भारतीयांची मानसिकताच आहे ती. गाठीला पैसा नसला तरी मालकीचा पट्टा हवा अन् खिशात छदाम वाजू लागले, की मग त्या ऐपतीला साजेसे घर हवे. महाराष्ट्रातील आघाडी सरकारने एका वर्षासाठ
MORE NEWS
MORE NEWS
MORE NEWS
MORE NEWS
MORE NEWS
MORE NEWS

मुंबई-लाईफ
बाराशे पासष्ट व्यक्तीवहन क्षमतेच्या लोकल डब्यात सव्वापाच हजार जीव कोंबून उभे असतात पिंपातल्या उंदरांप्रमाणे. जगण्याची धडपड संपेल अशी स्वप्ने या महानगरात विकली जातात. मुंबईकरांना मेट्रोची मोहिनी पडली, पण प्रतीक्षा हेच मुंबईकरांचे जीवन. तेच खरे असल्याचे नुंबईकरांना महाविकास आघाडी सरकारने दाख
MORE NEWS