Mumbai Life | Mumbai Life News Marathi | eSakal | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Life News

 jewelery bag
डोंबिवली : हैदराबाद– मुंबई डेक्कन एक्सप्रेसने प्रवास करत असताना एक प्रवासी आपली बॅग एक्सप्रेस मध्येच विसरला. प्रवासी कल्याण रेल्वे स्टेशन ला उतरल्यावर त्याच्या ही बाब लक्षात आली. या प्रकरणी प्रवाशाने कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. बॅग मध्ये तब्बल 44 तोळे सोने व चांदीचे दागिने असल्याने रेल्वे गुन्हे शाखा व विशेष कृती दलाने जलद गतीने तपास करत 24 तासात ब
Mumbai News, Crime News
डोंबिवली : हॉर्न वाजविल्याचा राग आल्याने रिक्षा चालकासह सात जणांनी श्री सदस्यांना बांबूने मारहाण करीत त्यांच्यावर कोयत्याने वार केल्या
Shiv sena
डोंबिवली - शिवेसेनचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात शिंदे समर्थक विरुद्ध ठाकरे समर्थक असा संघर्ष सुरू झाला आहे. राज्यात
katrina vicky marraige
कतरीना कैफ(Katrina Kaif), विकी कौशल (Vicky Kaushal)राजस्थानमधील सवाई माधोपूर येथे दोन दिवसांपूर्वी विवाहबंधनात अडकले. त्यांच्या कपड्यां
Weight
गाजराचा हलवा, गुलाबजाम, हॉट चॉकलेटचे थंडीच्या दिवसातं याचे सेवन अधिक केल्यास वजनवाढीसाठी कारणीभूत ठरु शकते. थंडीच्या हंगामात वाढणारे वज
Cruse
शाहरुखखान हा लोकप्रिय अभिनेता. सुपरस्टार झाल्यावर आपल्याला जे जे मिळाले नाही ते ते आपल्या मुलाला मिळावे असे त्याने ‘सिमी गरेवाल शो’मध्य
Mahavikas Aghadi
‘महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष एकाच माळेचे मणी असून हे सरकार भ्रष्ट आहे,’ असे भारतीय जनता पक्ष सातत्याने सांगत असतो. भाजपच्या ने
MORE NEWS
maharashtra rain
रंग मुंबईचे
महाराष्ट्राच्या गाववस्त्यात अतिवृष्टी मरणाची कफन लेवून थैमान घालते आहे. तापमानवाढीमुळे पावसाचा पॅटर्न गेल्या काही वर्षांत पुरता बदललाय. काही तासांत काही दिवसांचा पाऊस धबाधबा कोसळतोय. महाराष्ट्रात नगरनियोजनाची वाट लागलेली आहे, तिथे गावखेड्यांचे काय? पुण्यासारख्या संपन्न टापूतले माळीण गाव का
पावसाचे थैमान लक्षात घेऊन टेकड्या, डोंगरांखालील वस्त्यांच्या पुनर्वसनाला गती द्यायला हवी होती. माळीणच्या घटनेतून धडा न घेतल्याने त्याची किंमत मोजायची वेळ पुन्हा येणे हे ढिसाळ प्रशासनाचे लक्षण आहे.
MORE NEWS
Mumbai Life
Mumbai Life
मुंबईचे आयुक्तपद इक्‍बालसिंग चहल यांनी पहिल्या लाटेवेळी स्वीकारले. त्यानंतर धडक कारवाई, निर्णयांवर निर्णय, कामांचे विकेंद्रीकरण आणि प्रसंगी स्वतःच्या संपर्कांचा वापर करून मुंबईला दुसऱ्या लाटेच्या आपत्तीतून बाहेर काढले. मुंबई मॉडेलचे सध्या कौतुक होते आहे, तरीही सावधानता महत्त्वाचीच आहे.भारत
भारताची कोरोनाने दाणादाण सुरू असताना मुंबई सावरते आहे. रुग्णसंख्येचा आलेख घसरतो आहे. मुंबई मॉडेलचा बोलबोला आहे.
MORE NEWS
devendra fadnavis
Mumbai Life
स्वातंत्र्यलढ्यातले योगदान, प्रखर वैचारिक भूमिका, संस्कृतीचा जाज्वल्य अभिमान, कलासक्त जीवन अशा अनेक गोष्टींत पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात साधर्म्य आहे. मात्र मराठी-वंग ऐक्याची ‍भूमिका आळवण्याचा सध्याच्या राजकारणात जो प्रयत्न होतो आहे, तो मात्र अस्थानी आहे. ममता बॅनर्जींचा विजय ही घटना राष
स्वातंत्र्यलढ्यातले योगदान, प्रखर वैचारिक भूमिका, संस्कृतीचा जाज्वल्य अभिमान, कलासक्त जीवन अशा अनेक गोष्टींत पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात साधर्म्य आहे.
MORE NEWS
Unregistered Citizens
Mumbai Life
सरकारी अनास्थेच्या कहाण्या लांबत चालल्या आहेत. शिवाय सगळीच अनिश्चितता. कोरोना झाला तर रुग्णालयात खाट मिळेल का, हा प्रश्न टांगत्या तलवारीसारखा! तो कायम असतानाच जागा मिळालीच तर रुग्णालयातल्या प्राणवायूची टाकी नाशिकप्रमाणे गळणार तर नाही? आग लागून विरारच्या रुग्णालयाप्रमाणे वातानुकूलन यंत्रणेच
सरकारी अनास्थेच्या कहाण्या लांबत चालल्या आहेत. शिवाय सगळीच अनिश्चितता. कोरोना झाला तर रुग्णालयात खाट मिळेल का, हा प्रश्न टांगत्या तलवारीसारखा!
MORE NEWS
नितीन राऊत
Nagpur
नागपूर : शहरातील दहनघाटांवर कोरोनामुळे मृत्यू ओढवलेल्या रुग्णांवर निःशुल्क अंत्यसंस्कार करण्यात यावे. त्यासाठी शोकाकुल परिवाराला लाकडे, गोवऱ्या मोफत उपलब्ध करून द्याव्या, अशू सूचना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मनपाला केली.
MORE NEWS
Out State Workers
Mumbai
राज्यातील जनता आजाराने तडफडत असताना नेते राजकारणात गुंग आहेत. सकाळी उठल्यापासून नेते दुगाण्या झाडायला सुरुवात करतात. राज्यातले नेते केंद्रावर बोलतात, मदत मागणे हा जन्मसिद्ध हक्क असल्याची विधाने शिरा ताणून केली जातात आणि मग केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना कंठ फुटतात. प्रत्युत्तरासा
राज्यातील जनता आजाराने तडफडत असताना नेते राजकारणात गुंग आहेत. सकाळी उठल्यापासून नेते दुगाण्या झाडायला सुरुवात करतात.
MORE NEWS
सचिन वाझे यांची मर्सिडिस कार
मुंबई-लाईफ
मुंबईतील २६ /११ च्या शौर्यगाथा कुणी कितीही गायल्या तरी पाकिस्तानी बोटीतून आलेले १० दहशतवादी मुंबईच्या रस्त्यावर अंदाधुंद गोळीबार करत मन:पूत हिंडले हे कराल वास्तव. राज्याला लाजिरवाणे. बेपर्वाईने झालेल्या अशा चुकांतून धडे घ्यायचे असतात. भविष्यात असे काही घडू नये, यासाठी यंत्रणा उभी करायची अस
MORE NEWS
Corona-Cheaking
मुंबई-लाईफ
भारतासारख्या विशाल देशात कोरोनाचे संकट सक्षमपणे हाताळण्याची अपेक्षा झारखंड, छत्तीसगड, बिहार अशा राज्यांकडून करता येत नव्हती. ती करायची ती महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात अशा प्रगत राज्यांकडूनच. मात्र, याच प्रगत राज्यांत देशात कोरोनाचे सर्वाधिक ८५.९१ टक्के रुग्ण आहेत. त्यातही, राष्
MORE NEWS
मानोरा - पत्रकारांशी बोलताना वनमंत्री राठोड.
मुंबई-लाईफ
कोरोना राज्यात पसरत असताना सरकारने ‘मी जबाबदार’ मोहिमेद्वारे तसेच प्रतिबंधात्मक उपायांचा आग्रह धरत जागृती सुरू केली. सतर्कता, निर्बंधाद्वारे फैलाव रोखण्याचे प्रयत्न चालवले असताना, मंत्रीच मोठ्या प्रमाणात गर्दी जमवतात हे सरकारच्या धोरणाला हरताळ फासणारे आहे. 
MORE NEWS
Local
मुंबई-लाईफ
मुंबईची जीवनवाहिनी असलेली उपनगरी रेल्वेसेवा सुरू होत असल्याने प्रगतीची आणि जगण्याची चाके पूर्ण गतीने धावू लागतील. तरीही कोरोनाची छाया लक्षात घेवून सामाजिक जबाबदारी आणि व्यक्तिगत काळजी यांचा मेळ घालावा लागेल. कोरोना महासाथीशी जुळवून घेत जगण्याचे आता जगाने ठरवलेय, नाईलाज आहे. वर्षभरात प्रति
MORE NEWS
Congress-Rally
मुंबई-लाईफ
पक्षातील वरिष्ठांनी फारसे प्रयत्न न करता काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत चांगला कौल मिळून सत्ताही मिळाली. मात्र पक्ष नेतृत्वाबाबत रोज उठणाऱ्या वावड्या गोंधळात भर घालत आहेत. त्यामुळे ताकदीचे नेते असूनही पक्ष नेतृत्वहीन झाल्यासारखी स्थिती आहे.
MORE NEWS
Home
मुंबई-लाईफ
कुटुंबे विस्तारताहेत, संयुक्त कुटुंबांचे विलगीकरण होते आहे. कमावू लागलेल्या प्रत्येकाला डोक्‍यावर हक्काचे छप्पर हवे आहे. भारतीयांची मानसिकताच आहे ती. गाठीला पैसा नसला तरी मालकीचा पट्टा हवा अन् खिशात छदाम वाजू लागले, की मग त्या ऐपतीला साजेसे घर हवे. महाराष्ट्रातील आघाडी सरकारने एका वर्षासाठ
MORE NEWS
Uddhav-Thackeray
मुंबई-लाईफ
राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. अशा परिस्थितीत खरे तर सरकारची कसोटी लागते; पण संकटाला तोंड देण्यासाठी तशी दृष्टी हवी. स्टॅम्पशुल्कात सवलत दिल्याने घरविक्रीने वेग घेतला, हे बरेच झाले. पण दारूविक्री परवानाधारकांना, टोलवसुली करणाऱ्यांना सवलत देण्यामागची कारणे अतर्क्‍य आहेत. 
MORE NEWS
Mahavikasaghadi
मुंबई-लाईफ
तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार कधीही कोसळेल, असे सांगत मुहूर्त काढले गेले. तरीही प्रतिकूलतेवर मात आणि आव्हानांना तोंड देत सरकारने वर्षपूर्ती साधली. 
MORE NEWS
राजधानी मुंबई : विधान परिषद निवडणुकीचे वारे 
मुंबई-लाईफ
महाराष्ट्रातील यापुढची प्रत्येक निवडणूक आता गाजणार. वरिष्ठ सभागृह असलेली राज्ये राजकारण्यांसाठी वरदान. विधानसभेत यश मिळाले नाही की आडचा मार्ग पत्करायचा. जनतेने नाकारले की मर्यादित मतदार असलेल्या परिषदेवर निवडून जाण्याचा रस्ता धरायचा. तेही करायचे नसेल तर राज्यपालनियुक्त सदस्य होण्याची संधी
MORE NEWS
मुंबईकरांना या हलाखीतून दिलासा मिळणार का?
मुंबई-लाईफ
जगण्याच्या लढाईत व्यग्र असलेल्या मुंबईकरांना गृहीत धरून मानापमानाचे नाट्य खेळले जात आहे. मेट्रो प्रकल्पाचे रखडणे पुन्हा एकदा मुंबईकरांच्या नशिबी आले आहे. 
MORE NEWS
दसरा मेळावा सावरकर स्मारक सभागृहात पार पडला.
मुंबई-लाईफ
दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मोकळेपणाने बोलले. फेसबुक लाइव्हवरची त्यांची मनोगते अन् दसऱ्याचे भाषण यांत जमीन-अस्मानाचे अंतर होते. मुख्यमंत्रिपद ते कसे सांभाळताहेत यावर मतभेद  असू शकतील; पण पक्षाचे कार्यप्रमुखपद मात्र ते उत्तमरीतीने सांभाळत असल्याचे दसरा भाषण
MORE NEWS
मुंबई वार्तापत्र : राजकारणाच्या सुळाने मुंबईकर रुळाबाहेर 
मुंबई-लाईफ
बाराशे पासष्ट व्यक्तीवहन क्षमतेच्या लोकल डब्यात सव्वापाच हजार जीव कोंबून उभे असतात पिंपातल्या उंदरांप्रमाणे. जगण्याची धडपड संपेल अशी स्वप्ने या महानगरात विकली जातात. मुंबईकरांना मेट्रोची मोहिनी पडली, पण प्रतीक्षा हेच मुंबईकरांचे जीवन. तेच खरे असल्याचे नुंबईकरांना महाविकास आघाडी सरकारने दाख
MORE NEWS
BJP
मुंबई-लाईफ
गेले सहा महिने हे सरकार औटघटकेचे आहे, याच मनोवस्थेत वावरण्याची सवय भाजपच्या नेत्यांना जडली आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी स्वबळावर पुढील निवडणूक लढण्याची तयारी ठेवा, असे सांगून या नेत्यांना वास्तवाची जाणीव करून दिली.
MORE NEWS
Sunil Kedar and Atul Bhatkhalkar
मुंबई-लाईफ
आघाडीच्या सरकारला मतभेदाचे ग्रहण असते, हे स्वाभाविक. तथापि, प्रत्येक निर्णयालाच त्याने ग्रासले तर विकासाचा गाडा धावणार कसा, हा प्रश्‍न आहे.